भारत जोडो यात्रेच्या महिन्याभरात मोहन भागवत मशिदीत : दिग्विजय सिंह
कोल्हापूर: भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिला काँग्रेसचा मेळावा कोल्हापूरमध्ये पार पडला. या मेळाव्याची संकल्पना आमदार सतेज पाटील यांची होती. उद्यापासून 100 दिवस कोल्हापूर जिल्ह्यात 13 एलईडी व्हॅनच्या माध्यमातून 1239 गावांमध्ये भारत जोडो यात्रेचे प्रक्षेपण […]