अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा जागर घालण्याची गरज : ए.वाय.पाटील
कोल्हापूर : देशाला आज अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांची फार मोठी गरज आहे. यासाठी अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा जागर घातला पाहिजे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष. ए. वाय. पाटील यांनी केले. ते पुण्यश्लोक, लोकमाता – राजमाता […]