लोकसहभागातून स्वावलंबी राष्ट्र उभारणीचा संकल्प करूया : भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली “आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान” देशभर सुरू होत आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जयंती या काळात हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा उद्देश प्रत्येक […]