मंत्री मुश्रीफ यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम: तुम्हाला तर पेन्शनसुद्धा मिळू देणार नाही ..
कोल्हापूर :वास्तविक या पावसाळ्यात आंबेओहोळ आणि नागणवाडी धरणात पाणी अडविणे अपेक्षित होते. परंतु; लॉकडाऊनमुळे तीन महिने काही काम करता आली नाही, हे ठीक आहे . दरम्यान, पावसाळ्यानंतर या दोन्ही प्रकल्पांची पूर्तता यावर्षी झाली नाही, तर […]