उद्योजकांनी पर्यावरणपूरक कामाचा संकल्प करावा:उद्योगमंत्री उदय सामंत
कोल्हापूर : उद्योजकांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर पर्यावरण रक्षणाच्या उपाययोजनांसाठी करण्याबरोबरच पर्यावरणपूरक कामाचा संकल्प करावा, यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.कोल्हापूरच्या कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी […]