भारत सरकारचा ‘संरक्षण क्षमता महोत्सव कार्यक्रम’ १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान
कोल्हापूर/प्रतिनिधी: भारत सरकारच्या वतीनं संरक्षण क्षमता महोत्सव हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.या महोत्सवांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात 15 फेब्रुवारीपर्यंत पर्यावरण संरक्षण विषयक जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती भारत पेट्रोलीयमचे विभागीय सहायक विक्री व्यवस्थापक […]