एक रुपयाही दिला नसेल तर पंधराशे कोटींचा घोटाळा कसा;ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सवाल
कोल्हापूर:ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण करण्यासाठी निविदा काढलेल्या जयोस्तुते कंपनीला एक रुपयाही दिला नसेल तर पंधराशे कोटींचा घोटाळा कसा? असा सवाल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. या कंपनीकडून लेखापरीक्षण करायचे की नाही, हे पूर्णता ऐच्छीक असलेल्या […]