मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी असणारे सरकार: आ.जिग्नेश मेवानी
कोल्हापूर/प्रतिनिधी :दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनांमध्ये सातशे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. हे शेतकरी राजस्थान, पंजाब, हरियाणा येथील होते त्यावेळेला शेतकऱ्यांचा विचार या सरकारने केला नाही. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी असणारे सरकार आहे.मी लहानपणापासून शाहू,फुले,आंबेडकर यांचे विचार ऐकत […]