परिवहन विभागाकडून बसधारकांची ई चलनद्वारे होणारी लूट थांबवा, अन्यथा ११ मे पासून आमरण उपोषणाचा इशारा
कोल्हापूर:पुणे ते मुंबई द्रुतगती महामार्गावर रोज शेकडो बसेस धावतात. मात्र राज्य शासनाच्या आरटीओ विभागाकडून किरकोळ त्रुटी दाखवून रोज हजारो रुपयांची ई चलनं पाठवली जात आहेत. त्यातून आजपर्यंत कोटयवधी रुपयांची लूट या विभागानं केली आहे. प्रामाणिकपणे […]