शाहू महाराजांच्या समतेचा जागर राज्यभर करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर:अर्थसंकल्पाच्या रुपाने आज सर्वात मोठा निर्णय झाला तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी नियमितपणाने कर्ज भरतात. ही संख्या ९२ ते ९५ टक्के आहे. यांना आजवर कधीही कर्जमाफीचा फायदा झालेला नाही. कारण; दरवेळी थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी […]