सरकारने शब्द पाळला नाही म्हणूनच उपोषण : खा.संभाजीराजे छत्रपती
मुंबई / प्रतिनिधी:मराठा आरक्षण कधी मिळेल हे सांगता येत नाही. त्यासाठी वेळही लागू शकतो. पण आम्ही सात मागण्या केल्या होत्या. त्यापैकी एकही मागणी पूर्ण झाली नाही. १५ दिवसात या मागण्या मंजूर करतो म्हणून सरकारने सांगितलं […]