भारत हे जगाचं भविष्य ; डॉ.ज्ञानवत्सल स्वामी डी.वाय.पाटील विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ संपन्न
कोल्हापूर : भारत हा तरुणांचा देश आहे. अमेरिकेत सर्व अभ्यासक्रम मिळून दरवर्षी जितके विद्यार्थी पदवी मिळवतात तितके आपल्या देशात फक्त अभियांत्रिकची पदवी घेतात, त्यामुळं भारत हे जगाचं भविष्य आहे. चांगलं आयुष्य जगण्यासाठी त्यांनी महत्वाच्या गोष्टी […]