जेवणातून सात जणांना विषबाधा

 

कोल्हापूर :गगनबावडा तालुक्यातील अणदूर  इथे जेवणातून सात जणांना विषबाधा झाली.मूगाची अामटी खाल्यानं घडली  घटना असून एकाच कुटुंबातील सात जणांना विषबाधा झाली.त्यातील  दोघांची प्रकृती गंभीर आहे.IMG-20160328-WA0011

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!