ईडी ची कारवाई हे राजकीय नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
कोल्हापूर: ईडीची कारवाई हे राजकीय नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठीच केली जाते. चुकीचे वर्तन केले तर जरूर कायद्याचा आधार घ्यावा. पण याची एकाची तरी अंतिम चौकशी झाली आहे का? मग काही कारण नसताना ईडीची कारवाई कशासाठी? असा […]