शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ६ नोव्हेंबर पासून समरजितसिंह घाटगे यांचा जिल्हा दौरा
कोल्हापूर: सद्यस्थितीत शेतकरी चोहोबाजूंनी संकटात आहे. त्याच्यासमोर लॉकडाऊनमुळे शेत मालाला बाजारपेठ उपलब्ध झाली नाही. परिणामी शेती उत्पादनांना योग्य भाव मिळाला नाही. तसेच शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कर्ज माफी योजना आणली पण या योजनेपासून अजून शेतकरी वंचित […]