काँग्रेस नेतृत्व बदलण्याच्या चर्चेऐवजी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर तोडगा निघणे गरजेचे : सुशील कुमार शिंदे
कोल्हापूर : ( राजेंद्र मकोटे ) सध्या दिल्ली सुरू असलेले शेतकरी आंदोलन अत्यंत संवेदनशील बनले असून त्याची व्याप्ती देशभर जाण्या पुर्वीच र तोडगा निघणे गरजेचे आहे ,हा आताचा ज्वलंत प्रश्न असून काँग्रेस नेतृत्व बदल हे […]