महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नी उच्चाधिकार समितीची पुनर्रचना;चंद्रकांत पाटील आणि राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती
कोल्हापूर : सन १९५६ मध्ये निपाणी ,बिदर, बेळगाव या शहरासह 865 खेड्यांचा समावेश कर्नाटक राज्यात करण्यात आला. सीमाभागात या निर्णयाला तीव्र विरोध झाला. भाषिक बहुसंख्य मुद्यावर सीमा ठरवण्यात आल्या होत्या मात्र बेळगाव सीमाप्रश्नात हा मुद्दा […]