वीज क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी प्रशासन व संघटनेत समन्वय महत्वाचा: महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे यांचे प्रतिपादन;मागासवर्गीय संघटनेच्या राज्यव्यापी अधिवेशनाचा समारोप
कोल्हापूर / प्रतिनिधी : कुठलीही कंपनी एकहाती चालत नाही. संघटना व प्रशासन दोहोंची भूमिका महत्त्वाची आहे. संघटना व प्रशासन यांच्यातील समन्वय वीज क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक आहे. तेंव्हा नक्कीच यश मिळेल, असे प्रतिपादन महावितरणचे संचालक प्रकल्प […]