May 2017
कोल्हापूर विभागाचा 91.40 टक्के निकाल, राज्यात दुसऱ्या क्रमांकावर; यावर्षी राज्यातील निकालात 3 टक्के वाढ
कोल्हापूर : आज उच्च माध्यमिक परीक्षा बारावीचा ऑनलाईन निकाल जाहिर झाला. यावर्षी कोल्हापूर जिल्ह्याचा ९१.६३ टक्के निकाल यात मुले ८५.७३ टक्के तर मुली ९५.५७ टक्के प्रमाण जिल्ह्यात उत्तीर्ण झाले आहेत.राज्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा मुलींनीच […]
जागतिक तंबाखू मुक्तीदिनानिमित्त ब्रह्माकुमारी केंद्रावर मोफत समुपदेशन
कोल्हापूर: तंबाखूच्या व्यसनामुळे मोठ्या प्रमाणात तोंड,घसा तसेच रक्ताचा कॅन्सर त्याचप्रमाणे त्या अनुशांगाने अनेक आजाराच्या विळख्यात अडकून मृत्यू आणि परावलंबित्व येते.तंबाखू हे व्यसन त्या व्यक्तीला मृत्यू पर्यंत घेऊन जाते.म्हणूनच तंबाखूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी ३१ मे जागतिक […]
बच्चनमय वातावरणात, चाहत्यांच्या प्रचंड प्रतिसादात बच्चनवेडे स्नेहसंमेलन संपन्न
कोल्हापूर : महानायक अमिताभ बच्चन यांचे देशभरातच नव्हे, जगभरातच चाहते आहेत अनेकांचे लहानपणापासून अमिताभ बच्चन आवडते हिरो आहेत, अनेकजण लहानपणापासून बच्चनप्रमाणेच जगले आहेत, अनेक जण बच्चन सारखेच वागले, बोलले आणि त्यांच्या चित्रपटातील कपड्यांसारखे कपडे शिवून घातले, […]
खासदार धनंजय महाडिक यांना मानाचा संसदरत्न पुरस्कार प्रदान; पुरस्कार केला कोल्हापूरच्या जनतेला अर्पण
चेन्नई: देशाचे सर्वोच्च सभागृह असलेल्या संसदेत अत्यंत प्रभावीपणे काम करून,नाविन्यपूर्ण उपक्रम, योजना राबवणार्या तसेच स्वत:च्या मतदार संघासह संपूर्ण कोल्हापुर जिल्ह्याच्या विकासासाठी झटणा-या खासदार धनंजय महाडिक यांना आज संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खासदार आनंदराव आडसूळ यांच्या […]
फ्रेन्डशिप अनलिमिटेड’च्या टिमने साधला कोल्हापुरकारांशी मुक्त संवाद
कोल्हापूर: ‘सैराट’ मुळे घराघरात पोहचलेला परश्या म्हणजेच आकाश ठोसर याचा महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘फ्रेन्डशिप अनलिमिटेड’ हा नवीन चित्रपट येत्या 2 जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने चित्रपटाची संपूर्ण टीम आज कोल्हापुरात आली होती.सर्वानीच […]
जम्मू काश्मीर आणि लष्कराचे अतूट नाते: अभ्यासक व पत्रकार विनय चाटी
कोल्हापूर: काश्मीर हा भारताचे अविभाज्य अंग आहे.त्यामुळे पाकिस्तानने जे काश्मीरसाठी तिथे आक्रमणे केली ती संपूर्ण बेकायदा आहेत.यात काश्मीरमधील सर्वात जास्त जवान मारले गेले आहेत आणि परमवीर चक्र हा बहुमान सर्वात जास्त काश्मीरमधील जवानांना अधिक मिळालेला […]
नेत्रदानाची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली पाहिजे: सुप्रसिद्ध नेत्र रोग तज्ञ डॉ.तात्याराव लहाने
कोल्हापूर: भारतात २ लाख लोकांना डोळ्यांची आवश्यकता आहे.पण फक्त ५० हजार डोळे लोकांसाठी उपलब्ध होतात.दरवर्षी ८० लाख लोकांचा मृत्यू होतो पण मयात लोकांच्या नातेवाईकांच्या काही चुकीच्या गैरसमजुतीमुळे लोक डोळे दान करण्यास नकार देतात. ही मानसिकता […]