राजारामच्या सभासदांच्या हितासाठी परिवर्तनला साथ द्या : आ.ऋतुराज पाटील
राधानगरी : उसाच्या दरावर शेतकऱ्याचे आर्थिक गणित अवलंबून असते. शेतकऱ्यानी मेहनतीने पिकवलेल्या उसाला चांगला दर मिळावा आणि उस तोड वेळेत तोड मिळावी ही भूमिका घेऊन राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत लढा उभारला आहे. सभासदाच्या हितासाठी परिवर्तन आघाडीला […]