कोरोनाची चाचणी करून कुटुंब सुरक्षित ठेवा:आ.चंद्रकांत जाधव यांचे आवाहन
कोल्हापूर : कोरोना संसर्ग झाल्याचे वेळीच निदान होऊन रुग्णावर योग्य उपचार झाल्यास हा आजार बरा होतो. त्यामुळे ताप, सर्दी आणि खोकला यासारखी लक्षणे असलेल्या व्यक्तींनी स्वत:हून पुढे येऊन आपली कोरोनाविषयक चाचणी करून घेऊन स्वतःसह कुटुंब सुरक्षित […]