ऊसकरी शेतकरी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारचे साता -जन्माचे वैरी आहेत का?: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर:केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या सवलतीच्या पॅकेजमध्ये ऊसकरी व बागायती शेतकऱ्यांची दखलच घेतलेली नाही. ऊसकरी व बागायती शेतकरी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे साता -जन्माचे वैरी आहेत काय? असा रोकडा सवाल महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री […]