मालिका ‘बालवीर रिटर्न्स’च्या सेटवर भेटा मजेशीर मित्रांच्या गँगला
असे म्हणतात की ‘काही मैत्री सर्वात अनपेक्षित क्षणी होतात’, असेच काही ‘बालवीर रिटर्न्स’चा डायनॅमिक ग्रुप – देव जोशी, शोएब अली, अनाहिता भूषण व वंश सयानी यांच्या बाबतीत घडले आहे. ते शिंकाईचे पाण्याखालील अद्भुत विश्व घेऊन आलेल्या नवीन सीझनमध्ये त्यांच्या अद्वितीय […]