खाजगी विमा कंपन्यांच्या लुटी विरोधात खा. संभाजीराजे यांनी उठवला संसदेत आवाज
महापूर आणि परतीच्या पावसाने महाराष्ट्राचे अतोनात नुकसान केलेले आहे. प्राथमिक अंदाजानुसार 54 लाख हेक्टर सुपीक जमिनीचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातील उभी पिके आणि घरेदारे पुरामध्ये बुडले. आणि परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील […]