२२ मे पर्यन्त निर्णय न झाल्यास आत्मक्लेश करणार;राजू शेट्टी
कोल्हापूर: राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीवर आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालीय. येत्या 22 मे पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी हे कोल्हापूरपासून मुंबईला चालत जाऊन राज्यपालांना आपल्या मागण्या मांडणार आहेत. देशात व राज्यातही […]