राजाराम’मध्ये परिवर्तनासाठी ‘अंगठी’ला साथ द्या : आ.ऋतुराज पाटील
पट्टणकोडोली : अंगठी हे नाते जोडणारे प्रेमाचे प्रतीक आहे. राजारामचे सभासद आणि कारखाना यांच्या नात्यात आलेला दूरावा दूर करण्यासाठी नाते जपणाऱ्या परिवर्तन आघाडीच्या ‘अंगठी’ला साथ द्या, असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. हातकणगले तालुक्यातील […]