कोल्हापूर राज्यात आदर्शवत करू:आ.चंद्रकांत जाधव
कोल्हापूर: राज्यात महाविकास आघाडी सरकारने विकास कामाचा वेग धरला पण कोरोना आडवा आला. निसर्गा पुढे कोणाचे चालत नाही. राज्याची आर्थिकस्थिती नाजुक आहे. त्यामुळे विकास कामाचा प्राधान्यक्रम ठरवून, येत्या चार वर्षात मतदार संघातील सर्व विकासकामे पूर्ण […]