नेटसर्फ नेटवर्कच्या बायोफिटचा 1.2 कोटी उत्पादनांच्या विक्रीचा टप्पा
कोल्हापूर : संपूर्ण जग जरी साथीच्या रोगामुळे होत असलेल्या दुष्परिणामांपासून मुक्त होण्यासाठी व्यस्त असले तरी आपल्या देशातील एक आवश्यक क्षेत्र म्हणजे शेती. त्याकडे सध्या लक्ष देणे हेही अत्यंत आवश्यक आहे. भारत ही मूलत: कृषीवर आधारित अर्थव्यवस्था आहे जी गेल्या काही काळापासून अनेक आव्हानांना […]