नियमित कर्जदार व दोन लाखावरील शेतकऱ्यांनी ३० जूनपर्यंत कर्ज भरल्यास कर्जमाफीसाठी पात्र
कोल्हापूर:नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी व दोन लाखावरवरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी ३० जून पर्यंत आपले कर्ज पूर्ण भरावे तरच ते शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र होतील, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री […]