वृक्षारोपण आणि संवर्धन ही काळाची गरज:पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर:वृक्षारोपण आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. दक्षिण मतदारसंघ निवडणूक जाहीरनाम्यानुसार दरवर्षी पाच हजार झाडे लावण्याचा दिलेला शब्द आम्ही पाळला आहे. वृक्षसंवर्धन करण्याची जबाबदारी आता नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.सतेज ऋतु […]