भाजपाच्यावतीने “महाविकास आघाडी सरकारला जाब विचारूया–जनतेशी संवाद साधूया” अभियान
कोल्हापूर : कोणताही समन्वय नसलेल्या आणि विकासाच्या तळमळीचा पूर्ण अभाव असलेल्या राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या बेबंद, बेधुंद कारभारामुळे महाराष्ट्र राज्य सर्व बाजूंनी संकटात सापडले आहे. राज्यात असुरक्षिततेचे, निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकार मध्ये […]