मेक इन इंडिया’तील सामंजस्य करार प्रत्यक्षात आणण्यास कटिबद्ध: उद्योगमंत्री
मुंबई : महाराष्ट्र शासनाने उद्योगस्नेही धोरण अवलंबिले आहे. उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले. ‘मेक इन इंडिया […]