खुलता कळी खुलेना झी मराठीची नवी मालिका
मुंबई :प्रेमात व्यक्त होणं ही त्या नात्याची गरज असते कारण या व्यक्त होण्यातूनच ते नातं अधिक फुलत जातं आणि घट्ट होतं. पण व्यक्त होतं तेच प्रेम असतं का ?कारण एकदा प्रेमात व्यक्त झालं की एक नातं […]
मुंबई :प्रेमात व्यक्त होणं ही त्या नात्याची गरज असते कारण या व्यक्त होण्यातूनच ते नातं अधिक फुलत जातं आणि घट्ट होतं. पण व्यक्त होतं तेच प्रेम असतं का ?कारण एकदा प्रेमात व्यक्त झालं की एक नातं […]
कोल्हापूर :गेल्या २ वर्षात परप्रांतीय लोकांचा ओढा महाराष्ट्रात वाढलेला आहे.ते लोक आपल्या जमिनी कवडी मोलाने घेतात आणि आपले साम्राज्य वाढविताना दिसतात पण याला सर्व गोष्टींना आपणही तेवढेच जबाबदार आहोत.हे असेच चालू राहिले तर मराठा समाजावर […]
एनडीआरएफ जवानांनी अनेकांना पुरातुन बाहेर काढले कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या जवळपास 280 हून अधिक कुटुंबातील जवळपास 1400 लोकांना प्रशासन आणि एनडीआरएफ जवानांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. […]
कोल्हापूर : गेल्या चार दिवसापासून पावसाची संततधार सुरु असल्याने पंचगंगा नदीची पाण्याची पातळी 45 फुट 6 इंच गेली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील काही सखल भागामध्ये पुराचे पाणी गेल्याने तेथील लोकांना महापालिका प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत […]
कोल्हापूर:दि. ८, ९, १० जुलै २०१६ रोजी भाजपा कोल्हापूर महानगरच्या वतीने कणेरी मठ येथे ०३ दिवसाचे जिल्हास्तरीय पं.दिनदयाल उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग संपन्न झाले. दि. ८ जुलै २०१६ रोजी कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराज, भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप […]
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टी झाल्याने 72 बंधारे पाण्याखाली गेले असून 24 रस्ते बंद झाले आहेत. पुराचा धोका असणाऱ्या ठिकाणच्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याची कार्यवाही प्राधान्य क्रमाने हाती घेण्यात आली असून, कोल्हापूरातील […]
कोल्हापूर : जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु असून पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पातळी सायंकाळी 5 वाजता 42 फुट 2 इंचावर पोहचली असून धोका पातळीकडे वाटचाल केली असल्याने नदीकाठच्या लोकांनी सतर्कता आणि सावधानता बाळगावी, असे आवाहन आपत्ती […]
कोल्हापूर:अभियांत्रिकीच्या क्षेत्रात आता स्पेशलायझेशनबरोबरच सर्वच अभियांत्रिकी शाखांचा सीमाविरहित आंतरविद्याशाखीय अभ्यास करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन थायलंड येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील प्रा. मनुकीड पार्निच्कून यांनी आज येथे केले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे […]
कोल्हापूर : गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस सुरु पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करीत आहे. या स्थितीत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील सर्व घटकांनी सतर्क राहून आपाआपली जबाबदारी कोटेकोरपणे पार पाडावी आणि जीवित हानी टाळावी,अशा […]