कोल्हापूर फिरत्या खंडपीठासाठी राज्य शासन सकारात्मक:मुख्यमंत्री
मुंबई : कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ (सर्किट बेंच) व्हावे यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. त्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. कोल्हापूर येथे मा. उच्च […]