लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील समन्वयानेच उत्कृष्ट कामगिरी:विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम
कोल्हापूर : लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यात समन्वय चांगला असेल तर उत्कृष्ट कामगिरी होऊ शकते याचे उत्कृष्ट उदाहरण कोल्हापूर जिल्हा आहे. या समन्वयामुळेच कोल्हापूर जिल्हा निर्मल ग्राम उपक्रमात देशात पहिला तर मानव विकास निर्देशांकात ग्रामिण भागात […]