कर्जमाफी द्या नाहीतर १५ ऑगस्टला झेंडावंदन करू देणार नाही: रघुनाथदादा पाटील यांचा ईशारा
कोल्हापूर: सुकाणू समितीच्यावतीने आमदार बच्चू कडू आणि जयंत पाटील यांनी कर्जमाफीचा ठराव मांडला ,कर्जमाफी देणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले पण अद्याप ती मिळाली नाही.४०० वर्षापूर्वी मोघल,दिडशे वर्षापूर्वी ब्रिटीश आणि आता सरकार यांनी लोकांवर […]