शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार गांभीर्याने बघत नाही: खासदार राजू शेट्टी
कोल्हापूर: शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार गांभीर्याने बघत नाही. खासदार राजू शेट्टीशेतकऱ्यांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी शिवार, बाजार ते राजकारण यावर नजर ठेवून सरकारच्या शेती विरोधी धोरणावर अंकुश ठेवाला पाहिजे, असं प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केलं. ते […]