खटल्याची सुनावणी पश्चिम महाराष्ट्राबाहेर करावी : समीरची मागणी
कोल्हापूर :कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणी कोल्हापुरात सुरु असलेली सुनावणी समीर गायकवाड यांने पश्चिम महाराष्ट्राबाहेर चालवण्याची मागणी केली आहे उच्च न्यायालयात या संधर्भात समीर ने सादर केलेल्या अर्जावर १४ जानेवारीला सुनावणी होत आहे मात्र हि […]