निवडणूक निकालाचा लेखाजोखा
नुकतीच कोल्हापूर महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल लागला.यामुळे जिल्ह्यातील नेत्यांना पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली. लोकांनी आपला कौल प्रामाणिकपणे दिल्याने जे भ्रमात होते त्यांचे पाय जमिनीवर आले.आपण लोकांना गृहीत धरत होतो.पण जनताच सर्वश्रेष्ठ असते.त्यांना असे […]