विधान परिषद निवडणूक बिनविरोध
मुंबई : विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यांचापाठोपाठ मनोज कोटक यांनीही आपला अर्ज मागे घेतला आहे. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस […]