परीख पुलासाठी ‘अन्नपाणी त्याग आंदोलन’
कोल्हापूर: मध्यवर्ती कोल्हापूर शहराचा उत्तर आणि दक्षिण भाग जोडणारे एकमेव ठिकाण म्हणजे ‘ बाबूभाई पारीख पूल’. हा पूल सद्यस्थितीत वाढलेल्या वाहतुकीमुळे अत्यंत असुरक्षित आणि धोकादायक झालेला आहे. पावसाळ्यात पाणी तुंबण्यामुळे होणारा खोळंबा आणि त्रास आपल्या […]