पूरजन्य परिस्थितीबद्दल आयुक्तांना जाब विचारणार:आ. राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : गेल्या पाच दिवसांपासून शहरात सायंकाळी धुंवाधार पाउस पडत आहे. काल बुधवारी सायंकाळी पावसाने शहरात थैमान घातले. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात शहराला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे नाल्यांच्या काठाला असणाऱ्या नागरी वस्तीमध्ये पाणीच पाणी झाल्याने […]