अन्यायी इन्शुरन्स कपन्यांमुळे वाहनधारकांचे नुकसान;याविरोधात मनसे लढा उभारणार
कोल्हापूर:रिक्षा,मालवाहतूक,डंपर आणि ट्रक सारख्या असंख्य वाहनधारकांची या इन्शुरन्स कंपन्यांनी अक्षरशः लुट चालविली आहे.दरवर्षी इन्शुरन्स रकमेत 2 हजार रुपयांची होणारी वाढ,त्याशिवाय आरटीओकडून वाहन पासिंग होत नाही.या कंपन्या इन्शुरन्स गोळा करतात आणि अपघात झाला तरी याचा उपयोग […]