शाहू विचार मंचच्यावतीने येत्या २६ मे रोजी अग्निदिव्य नाटकाचा प्रयोग
कोल्हापूर: कोल्हापूरचे भाग्यविधाते असणाऱ्या लोकराजा राजर्षी शाहू यांच्या दूरदृष्टीच्या कार्यामुळेच आज कोल्हापूरकर सर्वात सुखी समाधानी आणि समृद्ध आहे.पण दुर्दैवाने त्यांच्या कार्याचा विसर लोकांना पडत चालला आहे.म्हणूनच शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा जपला जावा म्हणून लोकराजा राजर्षी […]