प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने मार्गी लावू:महसूल व पुनर्वसन मंत्री खडसे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा हा राज्यात सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा असून, जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र आणखी वाढविण्याच्यादृष्टीने तमनाकवाडा पाणी परिषद महत्त्वाची ठरेल असे सांगून नागनवाडी प्रकल्पासंबंधीत प्रश्न सोडविण्यासाठी आपण व्यक्तीश: पुढाकार घेवू व प्रकल्पग्रस्तांना […]