देशाचा प्रश्न येतो तिथे राजकारण करता येत नाही: शरद पवार
कोल्हापूर: जेव्हा देशाच्या सुरक्षेचा किंवा देशातील जनतेचा प्रश्न असतो तिथे राजकारण करता येत नाही. परंतु आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्याही गोष्टीवर राजकारण करून काहीही बोलत असतात, अशी टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष […]