५०% टक्के स्त्री पुजारी नेमा या कायद्यामुळेच चालढकल -डॉ. सुभाष देसाईंचा आरोप
कोल्हापूर: श्री अंबाबाई पुजारी हटाव कायद्याची अमलबजावणी का होत नाही?अशी लाखो स्त्री-पुरुष भक्तांची विचारणा झाली तरी हे सरकार त्याची दखल घ्यायला तयार नाही.शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश नाकरण्या मागे मनुवादी वृत्ती आहे.स्त्रियांना शूद्राती शुद्र समजण्याची बुरसटलेली […]