समाजाच्या प्रगतीचे संशोधन महत्वाचे : डॉ .डी.वाय.पाटील
कोल्हापूर: मानवाच्या कल्याणासाठी शिक्षण हे फार प्रभावी साधन आहे . विद्यार्थ्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी संशोधन करावे , असे प्रतिपादन डॉ .डी.वाय .पाटील यांनी केले .कसब बावडा येथील डॉ .डी.वाय .पाटील विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी त्यांची भेट घेऊन […]