जेवणातून सात जणांना विषबाधा
कोल्हापूर :गगनबावडा तालुक्यातील अणदूर इथे जेवणातून सात जणांना विषबाधा झाली.मूगाची अामटी खाल्यानं घडली घटना असून एकाच कुटुंबातील सात जणांना विषबाधा झाली.त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.
कोल्हापूर :गगनबावडा तालुक्यातील अणदूर इथे जेवणातून सात जणांना विषबाधा झाली.मूगाची अामटी खाल्यानं घडली घटना असून एकाच कुटुंबातील सात जणांना विषबाधा झाली.त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.
कोल्हापुर : संदीप कवाळे व स्वप्निल तहसीलदार यांच्या गटात पूर्व वैमनस्यतून तलवार हल्ला झाला. रंगपंचमीच्या निमित्ताने भर दिवसा झालेल्या हल्यात हेच 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटना घडल्यानंतर काही वेळातच पोलीस आले.दुचाकी वाहने दगडांनी […]
कोल्हापूर – महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांच्यावर बेटींग प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे. काल पाकिस्तान आणि आस्ट्रेलिया सामन्या दरम्यान पोलिसांनी कोल्हापुरातील सम्राटनगर इथे छापा टाकून या क्रिकेट सामन्यावर बेटिंग लावणारे तेजू महाडीक आणि […]
मुंबई : पश्चिम विदर्भात आणेवारीच्या अहवालानुसार 4700 गावं दुष्काळी जाहीर करण्याचे आदेश हायकोर्टाने सरकारला दिले होते. मात्र, या गावांना दुष्काळग्रस्त घोषित करणे शक्य नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. अमरावतीच्या विभागीय आयुक्तांनी पश्चिम विदर्भात 4700 […]
कोल्हापूर : क्षयरोगाला रोखण्यासाठी वेळीच निदान, नियमित औषद्योपचार याबाबींवर अधिक लक्ष देऊन सर्वजण मिळून क्षयरोग संपवूया, असे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ. आर.बी. मुगडे यांनी बोलतांना केले. जागतिक क्षयरोग दिन व क्षयरोग जनजागरण सप्ताहा निमीत्त जिल्हा […]
कोल्हापूर : भविष्यात पाणी वापर क्षेत्र वाढणार आहे, यासाठी आधुनिक सिंचनक्षमतेचा पर्याय अनिवार्य असून 2030 पर्यंत सर्व घटकांसाठी पाणी मिळण्यासाठी जलजागृतीची चळवळ निरंतर राहिली पाहिजे, असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव एकनाथ पाटील यांनी […]
कोल्हापूर : एक दिवसआड पाणीपुरवठा करणेच्या नियोजनाबाबत आज महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात महापौर सौ.अश्विनी रामाणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती. प्रारंभी उपजल अभियंता प्रभाकर गायकवाड यांनी शहराला वर्षाला 50 दशलक्ष घनमीटर पाणी लागत […]
कोल्हापूर – राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांची आज शिवसैनिकांनी अणेंची ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा शहरातील प्रमुख मार्गावरुन काढली आणि प्रतिकात्मक तिरडी जयंती नाल्यात फेकून दिली. अणे यांनी मराठवाडा स्वतंत्र करा, अशी मागणी केली होती. त्यामुळे राज्यात वाद […]
कोल्हापूर : धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मधिल भिमा इंस्टिट्यूट ऑफ़ मॅनेजमेंट आणि टेकनोलॉजी बि मॅट विकासवाडी कागल या महाविद्यालयाच्या वतीने उद्या २३ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.रिसेंट इनोव्हेशन्स इन इंजिनिअरिंग अड […]
पुणे – बेंगलोर महामार्गावर मांगरायची वाडी येथे आज सकाळी 6 च्या सुमारास अल्टो कार या ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 3 जण जागीच ठार झाले आहेत मृतांमध्ये आई वडील आणि मूलगीचा समावेश आहे संतोष देवाडीगा पौर्णिमा […]