पूरग्रस्तांना साई संस्थानची १० कोटींची मदत
शिर्डी : राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. कोल्हापूर-सांगली जिल्ह्याला पावसाने चांगलेच संकटात उभा केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे. हजारो […]